वाशी (प्रतिनिधी):
वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचा मांजरा नदीला आलेल्या महा भयंकर पुरामुळे संपर्क तुटला असून मोबाईल द्वारे मिळालेल्या माहितीनुसार, फक्राबाद गावातील सहा घरांत पाणी शिरले असून प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी कोणाशीही संपर्कात नाहीं. त्यामुळे फक्राबाद गावातील नागरिकांनी याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. जीव मुठीत धरून हे नागरिक आपल्या कुटुंबासमवेत गावात राहत आहेत.लवकरात लवकर आम्हाला सुरक्षित स्थळी हलवावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

- रामदास आठवले यांची जाणीवपूर्वक विनोदी प्रतिमा तयार करून आंबेडकरी चळवळीचे नुकसान वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा. सुषमा अंधारे यांची दीर्घ पोस्ट
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
